Category: प्रशासन

बाहेरून येणाऱ्या जनावरांची नाक्यांवर होणार तपासणी !

बाहेरून येणाऱ्या जनावरांची नाक्यांवर होणार तपासणी ! लम्पी रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून कार्यवाहीचे संगमनेर तहसीलदारांचे निर्देश प्रतिनिधी — लम्पी आजाराने बाधित असणारे जनावरे तालुक्यांमध्ये प्रवेश करू नयेत म्हणून तपासणी…

अहमदनगर जिल्ह्यात “यलो अलर्ट” 

अहमदनगर जिल्ह्यात “यलो अलर्ट”  अतिवृष्टी मुसळधार पावसाची शक्यता प्रतिनिधी — राज्यातसातत्याने पाऊस सुरू असल्याने सर्वत्र ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी…

महसूलमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात आता शासकीय कार्यक्रम नाही !

महसूलमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्ह्यात आता शासकीय कार्यक्रम नाही ! विखे पाटलांचे निर्देश ; नगर जिल्हाधिकाऱ्यांचा फतवा !! प्रतिनिधी — राज्यांमध्ये ईडी सरकार आल्यानंतर मंत्री व अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रकारचे निर्णय घेण्यास सुरुवात…

शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही

शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्याने पाईपलाईन तुटली प्रतिनिधी — म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्यामुळे शहरातील नेहरू गार्डन आणि परदेश पुरा जल कुंभा वरील झोनमध्ये…

बस स्थानकासमोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली !

बस स्थानकासमोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली ! रिकामटेकड्या शहर सेवकांचा दबाव आणण्याचा प्रयत्न प्रतिनिधी — गेल्या दोन दिवसापासून संगमनेर बस स्थानक समोर रस्त्यावर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने हटवले आहे. मंगळवारपासून सलग ही…

दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा — महसूलमंत्री विखे पाटील यांचे आदेश

दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा — महसूलमंत्री विखे पाटील यांचे आदेश विजेचा शॉक लागून चार भावंडांचा झाला होता मृत्यू ; कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाखाची मदत प्रतिनिधी — तालुक्यातील…

शेतकऱ्यांनो पीक पाहणी नोंदवा अन्यथा योजनांचा लाभ मिळण्यास अडचण !

शेतकऱ्यांनो पीक पाहणी नोंदवा अन्यथा योजनांचा लाभ मिळण्यास अडचण ! महसूल विभागाचे आवाहन प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा…

कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात भटक्यांच्या पंढरीत भटक्यांचे संमेलन !

कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात भटक्यांच्या पंढरीत भटक्यांचे संमेलन ! प्रतिनिधी — कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहनिमित्त भटक्यांच्या पंढरीत भटक्यांचे संमेलन घाटघर इको-सिटी येथे आयोजित करण्यात आले. सदर संमेलनाचे उदघाटन मुंबई…

दोन दिवसांत २ हजार ९३३ लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले गावातच जमा !

दोन दिवसांत २ हजार ९३३ लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले गावातच जमा ! संगमनेर महसूल विभागाचा उपक्रम “तालुक्याच्या ठिकाणी यावे लागले नाही यामुळे अनेकांनी व्यक्त केले समाधान” प्रतिनिधी– राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा…

साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा !  किसान सभा  

साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा !  किसान सभा   प्रतिनिधी — केंद्र सरकारने साखर निर्यात धोरणात बदल करून साखर निर्यातीवर बंधने लादण्यास सुरुवात केली आहे. गत वर्षी साखर निर्यात…

error: Content is protected !!