Category: सामाजिक

हरवलेल्या दोन मुलांना शिंदोडी ग्रामस्थांनी केले माता पित्याच्या स्वाधीन

हरवलेल्या दोन मुलांना शिंदोडी ग्रामस्थांनी केले माता पित्याच्या स्वाधीन संगमनेर दि. 19  तालुक्यातील पठार भागातील शिंदोडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी दोन मुले रस्ता चुकल्याने हरवली होती. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना…

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर संगमनेर दि. 8 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ…

या गावात बांधावरच झाला न्यायनिवाडा ! तहसीलदारांनी घेतला पुढाकार

या गावात बांधावरच झाला न्यायनिवाडा ! तहसीलदारांनी घेतला पुढाकार दोन पिढ्यांपासून चालत आलेला वाद मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान अहिल्यानगर दि.6  तहसीलदार महेश सावंत यांच्या प्रयत्नांमुळे कोपरगाव तालुक्यात मौ.जेऊर कुंभारी गावातील दोन…

आता लाडक्या बहिणींना घरही मिळणार !

आता लाडक्या बहिणींना घरही मिळणार ! विशेष प्रतिनिधी दि. 4 राज्य सरकार लाडक्या बहि‍णींसाठी आणखीन एक मोठा निर्णय घेणार आहेत. लाडक्या बहि‍णींना आता घरकूल योजनेतही लाभ मिळणार असून, याबाबत अधिकृत…

संगमनेर पुरवठा विभागात कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज !

संगमनेर पुरवठा विभागात कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज ! संगमनेर दिनांक – 4 पुरवठा विभागासह सेतू कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक वयोवृद्ध,…

फेक न्यूज मुळे समाजात वैचारिक प्रदूषण — सुधीर लंके

फेक न्यूज मुळे समाजात वैचारिक प्रदूषण — सुधीर लंके संगमनेर दि.27 —  फेक न्युज च्या माध्यमातून समाजात वैचारिक प्रदूषण तयार केले जातं त्यामुळे समाज व्यवस्थेला धोका निर्माण होतो. सोशल मीडियाच्या…

राज्यघटनेचे पालन होण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी — माजी आमदार डॉ. तांबे

राज्यघटनेचे पालन होण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी — माजी आमदार डॉ. तांबे यशोधन कार्यालयात संविधान दिन साजरा संगमनेर दि. २७ — देशाला स्वातंत्र्य मिळाले ही राजकीय क्रांती होती तर राज्यघटना स्वीकारून…

स्वर्गीय इंदिरा गांधी भारताचे कणखर नेतृत्व — आमदार थोरात

स्वर्गीय इंदिरा गांधी भारताचे कणखर नेतृत्व — आमदार थोरात प्रतिनिधी– बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते .देशाच्या…

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी संगमनेरमध्ये केले अभंग कुटुंबीयांचे सांत्वन 

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी संगमनेरमध्ये केले अभंग कुटुंबीयांचे सांत्वन  प्रतिनिधी — आरपीआय (आठवले) पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अशोक अभंग यांचे नुकतेच निधन झाले. दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या अभंग…

ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काॅंग्रेस कटिबद्ध — आमदार बाळासाहेब थोरात

ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काॅंग्रेस कटिबद्ध — आमदार बाळासाहेब थोरात प्रतिनिधी —   ख्रिस्ती मिशनरी आणि आताचा ख्रिस्ती समाज यांचे शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. या समाजाने कधीही…