आपापसात वाद मिटविणे महत्वाचे — न्यायाधीश अंजू शेंडे
आपापसात वाद मिटविणे महत्वाचे — न्यायाधीश अंजू शेंडे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन अहिल्यानगर प्रतिनिधी दिनांक 10 प्रत्येकाला आपले हक्क मिळावे, यासाठी न्यायाची स्थापना झाली. आपले अधिकार मिळविण्यासाठी आपण न्यायालयात येतो, अधिकारांना…