पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून शाळेसाठी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास !
पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून शाळेसाठी जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास ! संगमनेर तालुक्यातील प्रकार प्रतिनिधी — मुळा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरश: जीव डोक्यात घालून अनेक शाळकरी मुलांना शाळेसाठी प्रवास करावा…
अवयव दानचा निर्णय करून डोंगरे कुटूबांने आदर्श निर्माण केला – खासदार डॉ. विखे
अवयव दानचा निर्णय करून डोंगरे कुटूबांने आदर्श निर्माण केला – खासदार डॉ. विखे कै. योगेशवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार ! प्रतिनिधी — योगेश डोंगरे या होतकरुन तरुणाचे अपघाती निधन हे सर्वांसाठीच…
‘मी एक तारा’ अभियानातून राज्यातील युवतींना संशोधनासाठी प्रोत्साहन — आमदार डॉ सुधीर तांबे
‘मी एक तारा’ अभियानातून राज्यातील युवतींना संशोधनासाठी प्रोत्साहन — आमदार डॉ सुधीर तांबे जयहिंद लोक चळवळ चा उपक्रम प्रतिनिधी — भारताला अनेक कर्तुत्ववान व प्रेरणादायी महिलांचा उज्वल इतिहास आहे. या…
सांदण दरी पर्यटकांसाठी बंद !
सांदण दरी पर्यटकांसाठी बंद ! कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव ! प्रतिनिधी — संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध असलेली आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या अकोले तालुक्यातील सांदण दरीत पर्यटकांना…
उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन साजरा !
उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन साजरा ! दंडकारण्य अभियान ! प्रतिनिधी — आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत प्रकल्प प्रमुख…
चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार – आमदार थोरात
चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार – आमदार थोरात कारखाना ते बस स्थानक रस्त्याच्या कामाची पाहणी प्रतिनिधी — मागील अडीच वर्षाच्या काळात सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी व शहरासाठी सातत्याने…
शिर्डीला आता भाजपचा खासदार !
शिर्डीला आता भाजपचा खासदार ! आमदार राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन भाजपचे मिशन सुरू प्रतिनिधी — राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडणून येणारा खासदार…
संकट काळातही महाविकास आघाडी सरकारचे मोठे काम — आमदार बाळासाहेब थोरात
संकट काळातही महाविकास आघाडी सरकारचे मोठे काम — आमदार बाळासाहेब थोरात मनभेद करणाऱ्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा ! निळवंडे कालव्याने ऑक्टोबर मध्ये दुष्काळी भागाला पाणी मिळणार… प्रतिनिधी — जनतेचे प्रेम…
संगमनेरच्या कत्तलखान्यांत पुन्हा गोवंश हत्या !
संगमनेरच्या कत्तलखान्यांत पुन्हा गोवंश हत्या ! ५०० किलो गोवंशमांसा सह ११ लाखाचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी — गोवंश हत्या करणाऱ्या कत्तलखान्यावर संगमनेर पोलिसांनी पुन्हा छापा घातला असून ५०० किलो…
ईशान्य भारत कधी कधी भारतात आहे !
संयोगिता ढमढेरे यांनी ईशान्य भारताच्या आणि देशाच्या सद्यस्थितीवर लिहिलेला आवर्जून वाचावा असा हा खास लेख… ईशान्य भारत कधी कधी भारतात आहे ! संयोगिता ढमढेरे, पुणे ‘काय झाडी, काय डोंगार’…
