संग्राम पतसंस्थेला फसवले !! उद्योजकाला अटक
संग्राम पतसंस्थेला फसवले !! उद्योजकाला अटक प्रतिनिधी — अकोले येथील एका उद्योजकाने अमृतवाहिनी सहकारी बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन या…
संग्राम पतसंस्थेला फसवले !! उद्योजकाला अटक प्रतिनिधी — अकोले येथील एका उद्योजकाने अमृतवाहिनी सहकारी बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन या…
पठार भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच ; आता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची चोरी शेततळ्यातील इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार चोरून पोबारा! यापूर्वीही मोटार चोरीच्या घडल्यात घटना प्रतिनिधी — संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंडेरायवाडी येथील एका…
संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! अवैध धंद्यांचाही सुळसुळाट सुरूच !! प्रतिनिधी — संगमनेर शहरासह तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोड्या, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरीला उधाण आले आहे. आणि…
निळवंडे कालवा — बिगर लाभार्थ्यांना १ कोटी रुपये वाटले… संगमनेर प्रांत अधिकाऱ्यांची चुप्पी…! सर्वच काही संशयास्पद…!! प्रतिनिधी — संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या बहुचर्चित निळवंडे धरणाच्या कालव्यात भूसंपादन करताना ज्यांच्या जमिनी गेल्या…
संगमनेरात गौण खनिज तस्करांची चलती ! रॉयल्टी कोणाच्या खिशात जाते ? महसूल अधिकाऱ्यांची गुळणी… साहेबांचे मौन… प्रतिनिधी — गौण खनिजाची तस्करी करून शासनाची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवणाऱ्या तस्करांना दिखाऊ कागदी घोडे…
सावकारी पाशात अडकलेल्या व्यक्तीची आत्महत्या प्रतिनिधी — २० हजार रुपयांच्या कर्जा पोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या संगमनेरातील सावकाराच्या जाचास कंटाळून राजापुरमधील व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना…
कत्तलीसाठी कोंडलेल्या २५ गोवंश जनावरांची सुटका प्रतिनिधि — संगमनेर शहरातील जमजम कॉलनीतील कत्तलखांन्यात कत्तलीसाठी आलेल्या २५ गोवंश जनावरांची संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने मुक्तता केली आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली…
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षांची शिक्षा… संगमनेर अतिरिक्त सह जिल्हा न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी — बालिकेच्या असहायतेचा फायदा घेत आणि तिला पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार करणार्या…
घातपात झाल्याचा खोटा फोन करून पोलिसांना कामाला लावले….! एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…!! प्रतिनिधी — पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हणतात. पोलिसांना मित्रही करू नका आणि दुश्मनही करू नका असेही…
वाळूचोरी व वाहतुकीमुळे शेत जमीन खचली.. शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा… तलाठ्याला २१ वेळा फोन केला तरी दखल घेतली जात नाही.. तक्रारीत तथ्य नाही ; वाळू चोरी वर कारवाई होईल — प्रांताधिकारी…