आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यास २ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर
आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यास २ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, पाणी, शौचालय व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार — पालकमंत्री विखे पाटील प्रतिनिधी दिनांक 12 – आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर…
निवडणूक आयोग भाजपासाठी काम करतो — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
निवडणूक आयोग भाजपासाठी काम करतो — माजी मंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मॅच फिक्सिंग सत्तेसाठी भाजपा व महायुती कडून काहीही संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि.11 — महाराष्ट्र विधानसभा…
पेमगिरी महाकाय वटवृक्षाला राष्ट्रीय संपत्तीचा ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत पाठपुरावा — डॉ. जयश्री थोरात
पेमगिरी महाकाय वटवृक्षाला राष्ट्रीय संपत्तीचा ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत पाठपुरावा — डॉ. जयश्री थोरात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील 171 गावांमध्ये 2525 वटवृक्षांचे रोपण दंडकारण्य अभियानांतर्गत प्रत्येक वाडी, वस्ती व गावात 5 वटवृक्षांचे…
संगमनेर – अकोले तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
संगमनेर – अकोले तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि.10 :- संगमनेर व अकोले तालुक्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या…
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वबळावर उभे राहावे — शालिनीताई विखे
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वबळावर उभे राहावे — शालिनीताई विखे पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाखाली वटपोर्णिमा संपन्न प्रतिनिधी दिनांक 10 प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांचा उपयोग…
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहाता तालुक्यातील अतिवृष्टी पीक नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी प्रतिनिधी दिनांक 9 राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी, अस्तगावच्या…
आटपाट नगरीत नवीन विद्यमानांच्या अवतीभवती जमली टोळी !
आटपाट नगरीत नवीन विद्यमानांच्या अवतीभवती जमली टोळी ! सोशल मीडियातून नवी कोरी टीका… आटपाट नगरीत नवीन विद्यमान आणि त्यांच्या टोळी विषयी विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या टोळीने निरनिराळे…
व्रत विवेक…..
व्रत विवेक….. व्रत म्हणजे विशिष्ट नियमांनुसार काही काळ, काही विशिष्ट गोष्टी करणे किंवा न करणे. हे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालनासाठी केलेले आचरण असते. जर आपण एखादे व्रत पाळत असू,…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे नगर जिल्ह्यातला शेतकरी झाला जलसमृद्ध !
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमुळे नगर जिल्ह्यातला शेतकरी झाला जलसमृद्ध ! निळवंडेचे पाणी शेतात पोहोचताच संगमनेरमध्ये जल्लोष ; गावागावात जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव ! प्रतिनिधी दिनांक 8 दुष्काळी भागातील…
पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य — बाळासाहेब थोरात
पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य — बाळासाहेब थोरात थोरात कारखाना परिसरात 201 आंबा वृक्षांचे रोपण प्रतिनिधी दिनांक 5 हवामान आणि ऋतूंमधील बदल याचबरोबर वाढती उष्णता आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या…
