दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण
दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण ! मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना त्वरित अटक करावी दूधगंगा पतसंस्था ठेवीदार…
दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन आणि उपोषण ! मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे व इतर आरोपींना त्वरित अटक करावी दूधगंगा पतसंस्था ठेवीदार…
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करा महाराष्ट्र टीडीएफ ची मागणी प्रतिनिधी — अहमदनगर येथील सीताराम सारडा हायस्कूलचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही गुंडांनी प्राणघातक…
पुणे नाशिक महामार्गावरील (हॅपी हायवे) बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत — संगमनेरच्या प्रांताधिकार्यांकडे मागणी ; आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी — पुणे नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे…
आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्या कार्यालया समोर… बाळ हिरड्याच्या रास्त दरासाठी आदिवासींचे बेमुदत धरणे आंदोलन ! प्रतिनिधी — बाळ हिरड्याची रास्त भावाने सरकारी खरेदी सुरु करावी या मागणीसाठी आदिवासी विकास …
राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी गांधी जयंती पासून आमरण उपोषण ! सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांचे प्रशासनाला निवेदन प्रतिनिधी — राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध…
कंत्राटी शाळा परिपत्रकाची केली होळी ! छात्रभारतीचे संगमनेर बस स्थानकावर आंदोलन प्रतिनिधी — सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्यावा, शिक्षणाचे कंत्राटी करण थांबवावे यासाठी संगमनेर बस स्थानकावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या…
दूधगंगा पतसंस्थेच्या आरोपींची मालमत्ता जप्त करावी ! संघर्ष समितीची सरकारकडे मागणी प्रतिनिधी — दूधगंगा पतसंस्थेत ८१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या २१ आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्या मालमत्ता अटॅच करून जप्त…
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती म्हणजे तरुण पिढ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा घाट शिक्षक भारती संघटनेचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन प्रतिनिधी — कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करून अनेक तरुण पिढ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा…
महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत…
फडणवीसांचा राजीनामा घेतलाच पाहिजे – उद्धव ठाकरे संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — जालन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…