कोकणा मधून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घ्यावा —- आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
कोकणा मधून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घ्यावा —- आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी प्रतिनिधी — कोकणामध्ये वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहीनी नद्यांचे १०० टीएमसी पाणी…
अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — ना. यशोमती ठाकूर
अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — यशोमती ठाकूर संगमनेरात कोरोना संकटात काम करणाऱ्या महिलांचा भव्य कौतुक सोहळा संपन्न एकवीरा फाउंडेशनचे महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद — महसूल मंत्री…
वाळू माफिया – वाळू तस्कर यांना मदत आणि त्यातून दडपशाही असे मंत्र्यांचे राजकारण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
वाळू माफिया – वाळू तस्कर यांना मदत आणि त्यातून दडपशाही असे मंत्र्यांचे राजकारण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झालात म्हणून दडपशाही करू नका ; वाळू तस्करी, वाळूमाफिया आणि नातेवाईकांना…
गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी — आमदार डॉ. सुधीर तांबे
गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी — आमदार डॉ. सुधीर तांबे विधान परिषदेत मराठी शाळांची दुरवस्था, शिक्षक भरती, शाळांचे अनुदान, पेन्शन प्रश्नांवर लक्ष वेधले प्रतिनिधी — गोरगरिबांना…
आता काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे — रामदास आठवले
आता काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे — रामदास आठवले प्रतिनिधी — पाच राज्यांच्या निवडणूकीत कॉग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे. हा पक्ष आता कुठे पाहायलाही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
सोनसाखळी चोरांकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !
सोनसाखळी चोरांकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ! दोन सराईत चोरटे ताब्यात ! संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी प्रतिनिधी — संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात ‘चेन स्नॅचिंग’ चे प्रकार दिवसेंदिवस…
अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात नुकसान नाही !
अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात नुकसान नाही ! तहसील कार्यालयाची माहिती प्रतिनिधी — संगमनेर शहर व तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोणतेच नुकसान झाले नसल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून मिळाली…
शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा
शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा अधिक तरतुदींची अपेक्षा होती. प्रतिनिधी — नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या…
अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र — आमदार राधाकृष्ण विखे पाटील
अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र — आमदार राधाकृष्ण विखे पाटील प्रतिनिधी — महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र असून, कोणताही दिलासा अर्थसंकल्पातून मिळालेला नाही. राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प…
संगमनेर शहरात दिवसाढवळ्या तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची चोरी !
संगमनेर शहरात दिवसाढवळ्या तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची चोरी ! प्रतिनिधी — संगमनेर शहरातील गुन्हेगारीचे वाढते स्वरूप लक्षात घेता शहराला अधिक सुरक्षा कवचाची गरज निर्माण झाली आहे. संगमनेर शहरातील गणेश…
