कोकणा मधून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घ्यावा  —-       आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

कोकणा मधून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घ्यावा  —-       आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी  प्रतिनिधी — कोकणामध्‍ये वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहीनी नद्यांचे १०० टीएमसी पाणी…

अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — ना. यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार — यशोमती ठाकूर संगमनेरात कोरोना संकटात काम करणाऱ्या महिलांचा भव्य कौतुक सोहळा संपन्न एकवीरा फाउंडेशनचे महिला सबलीकरणाचे काम कौतुकास्पद —  महसूल मंत्री…

वाळू माफिया – वाळू तस्कर यांना मदत आणि त्यातून दडपशाही असे मंत्र्यांचे राजकारण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

वाळू माफिया – वाळू तस्कर यांना मदत आणि त्यातून दडपशाही असे मंत्र्यांचे राजकारण — आमदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झालात म्हणून दडपशाही करू नका ;  वाळू तस्करी, वाळूमाफिया आणि नातेवाईकांना…

गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी —    आमदार डॉ. सुधीर तांबे

गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी —    आमदार डॉ. सुधीर तांबे विधान परिषदेत मराठी शाळांची दुरवस्था, शिक्षक भरती, शाळांचे अनुदान, पेन्शन प्रश्नांवर लक्ष वेधले प्रतिनिधी —   गोरगरिबांना…

आता काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे — रामदास आठवले

आता काँग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे — रामदास आठवले  प्रतिनिधी —   पाच राज्‍यांच्‍या निवडणूकीत कॉग्रेसचे पूर्णपणे पानिपत झाले आहे. हा पक्ष आता कुठे पाहायलाही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

सोनसाखळी चोरांकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

सोनसाखळी चोरांकडून तब्बल ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ! दोन सराईत चोरटे ताब्यात ! संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी प्रतिनिधी — संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात ‘चेन स्नॅचिंग’ चे प्रकार दिवसेंदिवस…

अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात नुकसान नाही !

अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात नुकसान नाही ! तहसील कार्यालयाची माहिती प्रतिनिधी — संगमनेर शहर व तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोणतेच नुकसान झाले नसल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून मिळाली…

शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा

शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प समिश्रच — किसान सभा अधिक तरतुदींची अपेक्षा होती. प्रतिनिधी — नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने पूर्वीच केली होती. कोविडमुळे या…

अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र — आमदार राधाकृष्ण विखे पाटील

अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा पत्र — आमदार राधाकृष्ण विखे पाटील  प्रतिनिधी — महाविकास आघाडीचा अर्थसंकल्‍प म्‍हणजे केवळ घोषणा पत्र असून, कोणताही दिलासा अर्थसंकल्‍पातून मिळालेला नाही. राज्‍यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्‍प…

संगमनेर शहरात दिवसाढवळ्या तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची चोरी ! 

संगमनेर शहरात दिवसाढवळ्या तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची चोरी !  प्रतिनिधी — संगमनेर शहरातील गुन्हेगारीचे वाढते स्वरूप लक्षात घेता शहराला अधिक सुरक्षा कवचाची गरज निर्माण झाली आहे. संगमनेर शहरातील गणेश…

error: Content is protected !!