तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ !

तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा धुमाकूळ ! संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — तुळजापूरातील श्री तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. भाविकांकडून मिळणारे प्रसादरुपी पेढे, साखर, लाडु अन्य गोड पदार्थांवर उंदीरमामा ताव मारत…

गंगामाई घाटावर पुन्हा वाळू तस्करी !

गंगामाई घाटावर पुन्हा वाळू तस्करी ! नागरिकांनी वाळूच्या गोण्या जाळल्या संगमनेरकर सतर्क ; महसूल खाते कधी सतर्क होणार ? प्रतिनिधी —   गंगामाई घाटावर होणारा वाळू तस्करीचा प्रयत्न संगमनेरच्या नागरिकांनी,…

शिर्डीत नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय !

शिर्डीत नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती  प्रतिनिधी — सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार…

सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने नव्या हंगामासाठी ऊस विकास योजना !

सहकारमहर्षी थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने नव्या हंगामासाठी ऊस विकास योजना ! प्रतिनिधी — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लागवड हंगाम सन २०२४ – २५ चे गळीत…

इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत — डीवायएसपी वाघचौरे

इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत — डीवायएसपी वाघचौरे प्रतिनिधी — जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत.त्यांचे यश अपणाला दिसते मात्र त्यामागील प्रयत्न…

संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार !

संगमनेर महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार ! प्रतिनिधी — काळाची आव्हाने पेलू शकणारा नवयुवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करण्याची सर्वप्रथम संधी संगमनेर…

राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध !

राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम बीओटी तत्त्वावर देण्यास विरोध ! बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) चा आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी — अकोले तालुक्यातील राजुर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या…

अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…!

अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…! कुठलाही गुन्हा नसताना केवळ पूर्वग्रहातून पोलिसांनी कारवाई केली असल्याचा आरोप…   मुळ प्रश्न हा आहे की, त्यांना ताब्यातच का घेतले?…

मुलगी झाली हो ! लक्ष्मी आली हो ! 

मुलगी झाली हो ! लक्ष्मी आली हो !  आश्वी खुर्द येथे मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत प्रतिनिधी — स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत…

सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर टिका करणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल..

सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर टिका करणाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल.. आमदार थोरात यांच्या टिकेला भाजपचे प्रत्युत्तर… प्रतिनिधी —  जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या…

error: Content is protected !!