झाडांच्या कत्तली केल्याशिवाय विकास होऊच शकत नाही का ?
झाडांच्या कत्तली केल्याशिवाय विकास होऊच शकत नाही का ? कॉम्रेड डॉ. अजित नवले यांचा सवाल प्रतिनिधी — विकासाच्या नावाखाली अकोले शहरातील चांगल्या वृक्षांची सरळ सरळ कत्तल करण्यात आल्याने संतप्त झालेल्या…
