Category: आंदोलन

राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद वर्धा येथे संपन्न !

राज्यस्तरीय शेतीमाल रास्तभाव परिषद वर्धा येथे संपन्न ! दीडपट हमीभावाचा कायदा करा : परिषदेत ठराव संमत संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क — शेतीमालाला रास्त दर मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव…

नगर एलसीबीच्या बदली झालेल्या पोलिसांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ?

नगर एलसीबीच्या बदली झालेल्या पोलिसांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ? चौकशी करून कायदेशीर कारवाईचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती तक्रार प्रतिनिधी — नगर जिल्ह्यात विविध कारवाया…

कळसुबाई शिखर महिला प्रवेश बंदी फलक !

कळसुबाई शिखर महिला प्रवेश बंदी फलक ! सत्यता तपासून उचित कारवाई करण्याचे राज्य महिला आयोगाचे नगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र तो वादग्रस्त फलक ग्रामस्थ आणि तरुणांनी हटविला प्रतिनिधी — कळसुबाई शिखरावरील मंदिरात…

संगमनेरची शांतता बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाई करा !

संगमनेरची शांतता बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाई करा ! प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षकांना निवेदन प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने दोन धर्मीयात घडत आहेत.…

पद्मश्री विखे कारखान्याने शेतातील ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याने गट ऑफिस मध्ये स्वतःला कोंडून घेतले !

पद्मश्री विखे कारखान्याने शेतातील ऊस नेला नाही म्हणून शेतकऱ्याने गट ऑफिस मध्ये स्वतःला कोंडून घेतले ! प्रतिनिधी — उसाची लागवड करून सोळा-सतरा महिने होऊन गेले. ऊस पूर्णपणे वाढलेला असून आता…

संगमनेर येथे १३ मार्चला निर्भय बनो प्रबोधन सभा !

संगमनेर येथे १३ मार्चला निर्भय बनो प्रबोधन सभा ! प्रतिनिधी — महाराष्ट्रात निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने ठिकठिकाणी जाहीर सभा होत आहेत. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे…

संगमनेर शहरातील गटारींचे पाणी म्हाळूंगी नदी पात्रात सोडणे थांबवा !

संगमनेर शहरातील गटारींचे पाणी म्हाळूंगी नदी पात्रात सोडणे थांबवा ! कृती समितीची मागणी प्रतिनिधी — संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा आणि म्हाळूंगी नदीतील मुख्य प्रवाहात गावातले आणि ग्रामीण भागातले सांडपाणी मिश्रित…

गृहमंत्री राजीनामा द्या – छात्रभारतीचे मुख्यमंत्री यांना निवेदन 

गृहमंत्री राजीनामा द्या – छात्रभारतीचे मुख्यमंत्री यांना निवेदन  महाष्ट्राचा बिहार झाला आहे का ? ज्येष्ठ निखिल वागळे यांच्या वर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा  प्रतिनिधी — पुणे येथे निर्भय बनो…

वरुडी पठार येथील ग्रामसेवकाची मनमानी !

वरुडी पठार येथील ग्रामसेवकाची मनमानी ! जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार प्रतिनिधी — वरुडी पठार येथील ग्रामसेवक भाऊसाहेब संपत भांड यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गावच्या  उपसरपंच, माजी उपसरपंच व सदस्यांनी…

वकील आढाव दांपत्याच्या खून प्रकरणी संगमनेर वकील संघाचा पाच दिवस काम न करण्याचा निर्णय !

वकील आढाव दांपत्याच्या खून प्रकरणी संगमनेर वकील संघाचा पाच दिवस काम न करण्याचा निर्णय ! 9 फेब्रुवारी पर्यंत दुखवटा पाळणार ; घटनेचा तीव्र निषेध     बार कौन्सिल करते काय…

error: Content is protected !!