हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर प्रतिनिधी दि. 25 कॉम्रेड दत्ता देशमुख, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झालेल्या पाण्याचा लढा आपण सुरू ठेवला. निळवंडे धरण व कालवे…
