अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…!
अखेर आदिवासी पारधी समाजातील १५० लोकांची आळंदी पोलिस स्टेशनमधून सुटका…! कुठलाही गुन्हा नसताना केवळ पूर्वग्रहातून पोलिसांनी कारवाई केली असल्याचा आरोप… मुळ प्रश्न हा आहे की, त्यांना ताब्यातच का घेतले?…
